बुधवार, १३ ऑगस्ट, २०१४

शिखर...

मी तिथे पोहोचलो
आणि घाबरलोच...

अरे माझ्या शहरातल्या लोकांनो
हे किती भयानक आहे,
की शहरातले सारे जिने मिळून
जे अत्युच्च शिखर बनते
तिथे कुणीच राहत नाही....



मूळ कविता : उंचाई
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा